मी बांगर वनाजी बजरंग
आपल्याला
नम्र विनंती द्वारे आज्ञा देतो कि आपल्या महाराष्ट्रात परवा तारीख ०१/०१/२०१४ वार बुधवार या दिवसापासून नवीन वर्षापासून ,नवीन संकल्प करावयाचा आहे
१.नवीन वर्षात प्रत्येकाने इतरांबरोबर प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करावयाचा आहे.
२.व्यसनांपासून दूर राहा
३.नम्रता ,धैर्य ,संयम ,चिकाटी या गुणांची कास धरा
४.आपल्याला महाराष्ट्रात दारू निर्मिती बंद कायदा
व दारू विक्री बंद कायदा आणावयाचा आहे त्यासाठी
तरुण पिढीने प्रयत्न करावयाचा आहे ,सध्या आपल्या राज्यात व्यसनांचे प्रमाण खूपच वाढले आहे ,कित्येक
लोकांचे प्रपंच धुळीला मिळाले आहेत .दारू पिणाऱ्या
माणसांपासून व दारू विकणाऱ्या दुकानांपासून समाजाचे आरोग्य धोक्यात आले आहे. महाराष्ट्रातील आपल्या भगिनींना या गोष्टींचा फार त्रास होत आहे . तरी सर्व देशप्रेमी नागरिकांनी हि गोष्ट ध्यानात घ्या .
५.मी ही गोष्ट आपल्याला का सांगत आहे ?
तर या देशातील प्रत्येक व्यक्ती
हि आपली भाऊ -बहिण आहे. नव्हे नव्हे तर ती
आपल्या कुटुंबातील सदस्य आहे ,या देशात कुणीही परका नाही हि भावना आपल्या मनांत सतत जागृत पाहिजे .आणि जे
खरोखरच परके आहेत त्यांचा सुद्धा बंदोबस्त करावयाचा आहे
६.दिनांक ०१/०१/२०१४ पासुन प्रत्येक व्यक्तीने छ. शिवाजी महाराजांसारखे वागावयाचे आहे कारण आपण या देशाचे मालक आहोत .
७. हे पत्र वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने किमान १०
मित्रांना हे पत्र ई-मेल करून पाठवायचे आहे
धन्यवाद
जय हिंद,जय महाराष्ट्र !
आपला भाऊ
श्री वनाजी बजरंग बांगर (बी.टेक)
मु /पो -पिंपळगाव (खडकी) ता.आंबेगाव जि .पुणे पिन ४१०५०३ मो .९९२२५६३०८५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा