ता .०१/०१/२०१४
श्री .बांगर वनाजी बजरंग
मु /पो .-पिंपळगाव (खडकी)
ता .-आंबेगाव जि .-पूना
पिन -४१०५०३
प्रिय मित्रांनो
,
सप्रेम नमस्कार
आपल्याला महाराष्ट्रात ५०,०००
तरुण घडवायचे आहेत ,कि जे पुढील काळामध्ये
म्हणजे सन २०१३ नंतर (आजपासून) समाजाला दिशा देण्याचे व मार्ग
दाखविण्याचे कार्य करू शकतात .मुलगा शिकला
अभियंता किंवा डॉक्टर किंवा पदवीधारक झाला
म्हणजे मुलगा घडला असे नाही तर त्याला जीवन म्हणजे काय ? जीवनात
कोणती गोष्ट महत्वाची आहे ?आपली कर्तव्ये काय ?हे माहित नसते .तसेच
१.आदर्श नागरिक कसे बनायचे .
२.जीवनात जी व्यक्ती महात्मा
बनले आहेत त्यांच्या जवळ कोणते विशेष गुण होते .त्यांचे अधिष्ठान काय होते
.त्यांची विचारसरणी कशी आहे .त्यांच्या मनांत सागरा ईतका प्रेमाचा झरा कसा उत्पन्न
होतो या गोष्टी आपणांस समजत नाहीत
३.आता शिकलेली बहुतेक मुले आई -वडिलांकडे लक्ष्य देत नाहीत ,भ्रष्ट्राचार करतात ,मनावर ताबा नसतो ,गैरमार्गाने वागतात हे असे का घडते
४.या सर्व गोष्टीचे मुलांना मार्गदर्शन करायचे आहे
५.महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक मुलगा मला छत्रपती
शिवाजी महाराज ,आदरणीय सचिन तेंडूलकर ,सावित्रीबाई
फुले , कर्मवीर भाऊराव
पाटील ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडवायचे आहे .हे शिवधनुष्य आता मीच हाती घेतले आहे
आपला बंधू
श्री . वनाजी बांगर
मो .9922563085
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा